our vision

आमचे लक्ष

1) आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो तेव्हा मनात मध्ये एक वैशिष्ट्य पुर्ण ध्येय असणे गरजेच आहे.यणारे नविन संकल्पना उद्दिष्ट असे असावे. कि पंधरा ते वीस वर्षांत संगळे दैनंदिन व्यवहार हे आधुनिक काळा नुसार ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहेत.याच संकल्पनेवर आधारित कुणबी समाज भिवंडी शहर यांच्या मध्ये संकल्पना करू इच्छित आहे. कुणबी समाज भिवंडीत नव मुलगा किवा मुलगी यांचे जन्म घेताच त्याचे शालेय शिक्षण इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत च्या शैक्षणिक साहित्य शालेय शिक्षणाचा पुर्ण खर्च हा कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ यांचे मानस असुन या मध्ये आपल्या कुणबी समाजाला जे संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजीमहाराज याची प्रेरणेतून कुणबी समाज आपला ज्ञानी आणि विचारवंत समाज म्हणून ओळख भारतात आणि अनेक राज्यांत परिचित आहे त्या तुन महाराष्ट्रात आपले ज्ञानाचे आणि ध्येयाचे उगमस्थान आहे.या विचार सरनीतुन आपल्या तरूण मुल आणि मुलीना पेरणा देण्याचा या कार्यप्रणालीचा भाग आहे.आपल्या कुणबी समाज ध्येय असे आहे कुणबी शिकला पाहिजे आणि कुणबी आताच्या जातीच्या शिक्षण पद्धतीत वाचला पाहिजे. तर आपली तरुणाई आपल्या कुणबी समाजाचा झेंडा अटकेपार फडकेल. यात तिळ मात्र शंका नाही. या आपण सर्व संघटीत होऊन एक नवीन कुणबी समाज आताच्या युगातील निर्माण करू हे ध्येय आणि हिच संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजवू.

1) आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो तेव्हा मनात मध्ये एक वैशिष्ट्य पुर्ण ध्येय असणे गरजेच आहे.यणारे नविन संकल्पना उद्दिष्ट असे असावे. कि पंधरा ते वीस वर्षांत संगळे दैनंदिन व्यवहार हे आधुनिक काळा नुसार ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहेत.याच संकल्पनेवर आधारित कुणबी समाज भिवंडी शहर यांच्या मध्ये संकल्पना करू इच्छित आहे. कुणबी समाज भिवंडीत नव मुलगा किवा मुलगी यांचे जन्म घेताच त्याचे शालेय शिक्षण इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत च्या शैक्षणिक साहित्य शालेय शिक्षणाचा पुर्ण खर्च हा कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ यांचे मानस असुन या मध्ये आपल्या कुणबी समाजाला जे संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजीमहाराज याची प्रेरणेतून कुणबी समाज आपला ज्ञानी आणि विचारवंत समाज म्हणून ओळख भारतात आणि अनेक राज्यांत परिचित आहे त्या तुन महाराष्ट्रात आपले ज्ञानाचे आणि ध्येयाचे उगमस्थान आहे.या विचार सरनीतुन आपल्या तरूण मुल आणि मुलीना पेरणा देण्याचा या कार्यप्रणालीचा भाग आहे.आपल्या कुणबी समाज ध्येय असे आहे कुणबी शिकला पाहिजे आणि कुणबी आताच्या जातीच्या शिक्षण पद्धतीत वाचला पाहिजे. तर आपली तरुणाई आपल्या कुणबी समाजाचा झेंडा अटकेपार फडकेल. यात तिळ मात्र शंका नाही. या आपण सर्व संघटीत होऊन एक नवीन कुणबी समाज आताच्या युगातील निर्माण करू हे ध्येय आणि हिच संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजवू.

3) कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ तर्फे आपल्या कुणबी समाजातील महिला सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरता मनात निर्माण करून आपल्या कुणबी समाजातील महिलां वर्ग कश्या प्रकारे सशक्त होतील जेणेकरून आलेल्या प्रत्येक संकटातून मार्ग काढून पुढे येतील. आपण महिलांसाठी लघू उद्योग या विषया माध्यमातून तज्ञ प्रशिक्षण मार्गदर्शक यांच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्तोत्र हातभार लागु शकतो .तसेच आता नवीन कार्यप्रणाली महिला प्रखरतेने दिसुन येते ती म्हणजे बचतगटाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात महिलांनी आपली स्वताची ओळख निर्माण केली आहे.या गोष्टींच्या अवचित लक्षात घेऊन आपण आपल्या कुणबी समाज बचत गटाच्या माध्यमातून महिलां वर्ग मोठ्या प्रमाणात संघटित होऊन आपली महिला कार्यकारिणी नावा रूपाला येऊ शकते. बचतगटाच्या उत्पन्नातून जो काही निधी जमा होईल तो फक्त महिलांच्या सामाजिक. सांस्कृतिक शैक्षणिक वैधकीय कार्यक्रमास उपयोग केला जाईल आणि आपल्या कुणबी समाज महिला संघटीत होण्या करता आपल्या कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ तर्फे आपल्या कुणबी समाजातील महिला सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरता मनात निर्माण करून आपल्या कुणबी समाजातील महिलां वर्ग कश्या प्रकारे सशक्त होतील जेणेकरून आलेल्या प्रत्येक संकटातून मार्ग काढून पुढे येतील.

आपण महिला साठी लघू उद्योग या विषया माध्यमातून तज्ञ प्रशिक्षण मार्गदर्शक यांच्या माध्यमातून महिलां आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्तोत्र हातभार लागु शकतो .तसेच आता नवीन कार्यप्रणाली महिला प्रखरतेने दिसुन येते ती म्हणजे बचतगटाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात महिलांनी आपली स्वताची ओळख निर्माण केली आहे.या गोष्टींच्या अवचित लक्षात घेऊन आपण आपल्या कुणबी समाज बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात संघटित होऊन आपली महिला कार्यकारिणी नावा रूपाला येऊ शकते. बचतगटाच्या उत्पन्नातून जो काही निधी जमा होईल तो फक्त महिलांच्या सामाजिक. सांस्कृतिक शैक्षणिक वैधकीय कार्यक्रमास उपयोग केला जाईल.तसेच आपल्या कुणबी समाज महिलां मंङळ यांनी ८ मार्च महिला दिनाचे महत्त्व या विषयी माहिती सांगत असताना जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने समानतेची मागणी करणारा दिवस आहे .या दिवशी नव्हे तर ३६५ दिवस आपण महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे परंतु समाजात एक जाणीव जागृती म्हणून हा महिला दिन हा कुणबी समाज महिलांनी दरवर्षी साजरा करून आपल्या कला गुणांना वाव मिळण्याचे व्यासपीठ निर्माण करावे हा त्या मागील हेतु समाजाचा आहे. भारता मध्ये नेमका महिला दिन कधी साजरा झाला.मुंबई या ठिकाणी ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिलां दिन साजरा करण्यात आला. तसेच व्यवस्थापन क्षेत्रात महिलांचा सहभाग किती आहे.हे पाहिले तर आपल्या लक्षात येईल कि केवल २४ टक्केच महिलाच व्यवस्थापनाच्या क्षेत्रा मध्ये आहेत.

स्त्री प्रत्येक कुटुंबातील एक महत्वाचा भाग असते स्त्री शिवाय कुटुंब पुर्ण होऊ शकत नाही.कुटुंबाशिवाय समाज पुर्ण होऊ शकत नाही .आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री ही आजी आई.पत्नी.मुलगी. आत्या. मावशी.वहिनी.काकी.मामी. अशा अनेक भुमिका जबाबदारीने पार पाडते. महिला साठी शासना कङून स्थानिक स्वराज्य संस्थां कङून महिलांचे हितार्थ बरेच योजना राबविण्यात येतात त्या पैकी श्रावण बाळ पेशन्स योजना.तसेच कुटुंब अर्थ साह्य योजना या तहसिल स्तरावर राबविण्यात येतात शहरी भाग/ ग्रामीण भागात योजनेचे काम चालते.तसेच सरकारी बँक.सरकारी दवाखाने.शाळा.महाविद्यालय.पोष्ट ऑफिस येथे महिला साठी विशेष योजना असतात. हे कार्य असे आहे कि आपल्या हक्कावर साठी आपल्या रक्षणासाठी सर्व कुणबी समाज महिला वर्गाने संघटित होऊन हक्कासाठी संघर्ष करू तरच आपला कुणबी समाज महिलांचे कार्य बलशाली भारत.बलशाली महाराष्ट्र बलशाली कुणबी समाज होईल आपल्या सर्व महिला माता भगिनी यांना मी अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ आपणास विनंती करते संघटित व्हा आणि आपल्या कुणबी समाजाला बलशाली करण्यासाठी आपला हातभार लावा हि विनम्र विनंती.

Scroll to Top